Scheme For Farmers
अशी असेल योजना सलोखा योजनेनुसार गावातील तंटामुक्ती समितीला विश्वास घेऊन. शेतजमिनी बाबतच्या परस्पर्त्यांच्या विषयावर तोडगा काढला जाणार आहे. जी जमीन शेतकरी किमान बारा वर्षे व त्याहून अधिक काळापासून करता येईल ती परस्पर त्याच्या नावे केली जाईल.
कशी असेल ही योजना
शेत जमिनीच्या अमालकीची या अदलाबदली करताना मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे.
हा आर्थिक भार शेतकऱ्यावर पडू नये यासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये तर नोंदणी. शुल्कून नामात्रे 100 रुपये या करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तयार केला आहे.
दोन्ही बाजूच्या परस्पर सहमतीनेच सलोखा योजना राबवली जाईल शेतीच्या मालकीवरून गावागावांमध्ये. उद्भवलेले वैमान्य आणि निमित्ताने दूर होईल अशी अपेक्षा आहे.