Nuksan Bharpai Maharashtra: मित्रांनो अतिवृष्टी अनुदान वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरता. 17 नोव्हेंबर 2022 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार.
जालना जिल्ह्यातील तीन लाख 69 हजार शेतकऱ्यांकरता 397 कोटी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. मित्रांनो याच निधीचा अखेर आता वाटप सुरू झालेले आहे.
Nuksan Bharpai Maharashtra
ज्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर 1286 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजूर केले. त्यांनी याच्यासाठी दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता त ब्बल 586 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता.
ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड बीड लातूर पुणे सातारा आणि सोलापूर अशा दहा जिल्ह्यातील. शेतकऱ्यांना या मदतीच्या नुकसान भरपाईच्या वाटप करता 1286 कोटी 74 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला होता.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
किती शेतकऱ्यांना मिळणार भरपाई
परंतु या निधीचे अध्यात देखील या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेले नव्हता. आणि मित्रांनो याच्याच पैकी आता जालना जिल्ह्यातील तीन लाख 69,680 शेतकऱ्यांच्या खात्यावरती. 397 कोटी 73 लाख 14 हजार रुपयांच्या या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी द्वारे देण्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली होती. आणि याच पार्श्वभूमी वरती शेतकऱ्याचा आधार बँकेचा पासबुक अशा प्रकारचे कागदपत्रे देखील मागवण्यात आलेली होती.
कधी येणार खात्यावर रक्कम
बऱ्याचश्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे कागदपत्र अद्याप देखील प्राप्त झालेले नसल्यामुळे. त्या शेतकऱ्यांना मदतीचा वितरण करण्यासाठी याठिकाणी दिरंगाई होते. मात्र शेतकऱ्यांचा पूर्ण डाटा (Nuksan Bharpai Maharashtra) आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या मदतीचा वितरण शुक्रवारपासून सुरू करण्यात आले.
📢 शेतात पाईप लाईन करण्यासाठी मिळणार शासनाकडून :- येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ साठी नवीन अर्ज सुरु :- येथे पहा