Mahatma Fule Karjmukti Yojna: मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरू करण्यात आलेली होती.
याच्यासाठी जवळजवळ 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे केवायसी करून त्या शेतकऱ्यांना पात्र करून त्यांचा दोन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज हे माफ करण्यात आलेलं होतं.
Mahatma Fule Karjmukti Yojna
आणि मित्रांनो याची प्रक्रिया अंमलबजावणी सुरू असताना आपण जर पहिल्यांदा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची. पीक कर्ज माफ होऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पीक कर्जाची त्या माफ झालेल्या कर्जाची रक्कम क्रेडिट करण्यात आलेली नव्हती.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
त्याच्यामुळे बँकेच्या माध्यमातून त्यांना नवीन कर्जही दिले जात नव्हती. आणि त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ झालेले असल्यामुळे केवायसी केलेले असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना ते कर्ज परतफेड करता येत नव्हते.
किती निधी मंजूर
आणि मित्रांनो याच्यासाठी अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून 09 मार्च 2023 रोजी 140 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. केवायसी झालेली आ.
हे परंतु अद्याप देखील कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आलेले नव्हती. परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत किंवा याच्यापूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या अंतर्गत बरेच सारे शेतकरी पात्र झालेले आहेत.
कधी मिळणार निधी
मात्र त्याच्यासाठीचा निधी अद्याप वितरित करण्यात आलेले नाही आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच निधी वितरित करून त्यांना मदत केली जाईल. असे माहिती देण्यात आले.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परंतु तूर्तास तरी 140 कोटी 70 लाख रुपयांचा निधी हा वितरित (Mahatma Fule Karjmukti Yojna) करण्यासाठी. मंजुरी देऊन काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये पात्र करण्यात आले.
📢 आता दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मिळणार 25 लाख अनुदान :- येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ साठी नवीन अर्ज सुरु :- येथे पहा